कोरोना व्हायरसमुळे दुसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आणि ३ मेपर्यंत संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पहिल्या लॉकडाऊननंतर २० एप्रिलपासून लॉकडाऊनमधील काही नियम शिथिल करण्यात आले. दुसऱ्या लॉकडाऊननंतर कोणत्याही प्रकारची सार्वजनिक वाहतूक सुरू होणार नाही अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र