Prime Marathi

4 years ago
image
केरळमध्ये अशक्य झाले शक्य! कोरोना काळात घेतल्या १३ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा

भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. पण केरळ राज्य तुलनेने कोरोनावर नियंत्रण ठेवत असल्याचे दिसत आहे. केरळच्या अर्थमंत्र्यांनी सोमवारी सांगितले आहे की, १४ दिवसांपूर्वी राज्यातील १३ लाख शालेय विद्यार्थ्यांनी अंतिम परीक्षा दिली होती, परंतु कोणताही विद्यार्थी कोरोनाने प्रभावित

790
5
Watch Live TV