Prime Marathi

4 years ago
image
आजपासून गल्लीबोळातील सर्व दुकाने उघडणार, फक्त मॉल्स बंद

केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविलेला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार होत्या. मात्र, आजपासून सर्वच दुकाने काही अटींवर उघडता येणार आहेत. गृह मंत्रालयाने तसा आदेश काढलेला असून नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. य़ा दुकानांमध्ये केवळ ५० टक्केच कामगार काम करू शकणार आहेत.

1.1K
24
Watch Live TV