Prime Marathi

5 years ago
image
“सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद करून परत सुरू केल्याने वीज निर्मिती यंत्रणा होऊ शकते कायमची निकामी!” : नितीन राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी म्हणजे ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता प्रत्येकाच्या घरातील लाईट बंद करून ९ मिनिटे दिवे अथवा टॉर्च लावून कोरोना विरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र यामुळे ९ मिनिटे एकाच वेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य व देश अंधारात जाण्याचा धोका

584
16
Watch Live TV