सध्यातरी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाजारात कोणतेही औषध उपलब्ध नाही, संकल्प आणि संयम या दोहोंच्या आधारेच या भीषण संकटाचा सामना करता येऊ शकतो. त्यासाठी रविवारी (२२ मार्चला) सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत “जनता कर्फ्यू’ (जनता संचारबंदी) पाळावा, असे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी