Prime Marathi

4 years ago
image
या पाच खेळाडूंनी पटकावले सर्वोच्च खेल रत्न पुरस्कार!

भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. त्यामध्ये पाच लोकांची नावे जाहीर करण्यात आली आहे. भारताचे उपकर्णधार रोहित शर्मा ,टेबल टेनिस चॅम्पियन माणिका बत्रा, कुस्तीपटू विणेश फोगट, हॉकीपटू राणी आणि पैलारीपिक स्वर्ण पदक विजेते मारियापंग थंगावेळू यांना जाहीर

472
7
Watch Live TV