Prime Marathi

5 years ago
image
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा पराभव; ऑस्ट्रेलिया संघाने मारली बाजी

काल (८ मार्च) महिला दिनी टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात महिला ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा ८५ धावांनी पराभव केला आणि ५ व्यांदा टी२० विश्वचषकाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. हे विजेतेपद मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला खूप मोठी बक्षीस रक्कम मिळाली आहे.
या विश्वचषकात आयसीसीने महिला संघांच्या

1.0K
23
Watch Live TV