पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा पार पडला. पुढील तीन वर्षांमध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण पण होईल असे मंदिराचे रचनाकार यांनी सांगितलं. हे सगळं चालू असताना ऑल इंडिया इमाम असोसिएशनच्या अध्यक्षांनी चिथावणी देणारे वाक्य बोलले आहे.
ऑल इंडिया इमाम