स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हटलं की आठवतो तो स्वातंत्र्यलढा. सावरकरांचं नाव व त्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा आपण शालेय जीवनापासून ऐकला आहे, अभ्यासला आहे. *तुम्हाला हे तर ठाऊकच असेल की सावरकर कायमच वादात अडकलेले असायचे. अजूनही त्यांच्यावरून दोन पक्षांमध्ये वाद होत असतात. हे