आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. आपली संस्कृती, अध्यात्म, जीवनशैली आणि परंपरा जगासमोर एक वेगळा उल्लेख प्रदान करतात. बाहेर देशातील पर्यटक कायम भारताला भेट देण्यासाठी आतूर असतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे भारतात अशा काही रहस्यमय गोष्टी आहेत ज्या प्रत्यक्ष पाहिल्या शिवाय आपला त्या अद्भुत गोष्टींवर