Prime Marathi

4 years ago
image
तुम्ही कधी खाल्लं आहे  का हे ५००० रुपयांचं पान?

 

भरपेट मेजवानी नंतर आम्हा भारतीयांना आठवण येते ती पानाच्या विड्याची! भारताच्या इतिहासात अगदी खोल सुरुंग मारला तरी पानाचा मान कमी झालेला दिसणार नाही. औरंगजेबापासून तर निजामांपर्यंत सर्वांच्या ऐतिहासिक कहाण्यांमध्ये पानाचा विडा हा आहेच. यावरून भारतात या  पानाच्या विड्याचं महत्व अगदी

575
23
Watch Live TV