कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सगळीकडे संचारबंदी असताना वादग्रस्त उद्योगपती वाधवा कुटुंबामधील २३ लोकांना महाबळेश्वर येथे जाण्यासाठी परवानगीचे पत्र दिलेले गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची राज्य सरकारने कारवाई केली
पण ही कारवाई अगदी क्षुल्लक