Prime Marathi

5 years ago
image
“भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे आर्थिक संकट दारावर”, रघुराम राजन यांचा मोदींना इशारा


 भारत स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाच्या टप्प्यात आहे. सरकारने हे आव्हान पेलण्यासाठी विरोधी पक्षांच्या बरोबरीने तज्ञांची मदत घेतली पाहिजे, असं मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलंय.

देशात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या

480
25
Watch Live TV