Prime Marathi

5 years ago
image
“रस्त्यांवरील गर्दी पहाता लॉकडाउन नंतर सुद्धा कोरोना पसरेलच आपण हे मान्य करून पुढची तयारी करायला हवी”; अर्थशास्त्र नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांचे वक्तव्य

“भारतातील परिस्थिती ही सध्या गोंधळाची आहे आणि प्रत्येक जण या पुढे काय या कोड्या मध्ये गुंतून पडला आहे. बांधकाम क्षेत्रातील मजूर असोत वा धारावी झोपडपट्टीतील राहणारे नागरिक ही हातावर पोट असलेली माणसे त्यांची बचत किंवा साधने संपल्यानंतर काय करतील? जर हे लोक रस्त्यावर उतरले तर त्याला कोण जबाबदार

660
7
Watch Live TV