Prime Marathi

5 years ago
image
देशाच्या ८० करोड नागरिकांना मिळणार २ रुपये किलोने गहू तर ३ रुपये किलोने तांदूळ: प्रकाश जावडेकर

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात तर आली मात्र, घरातून बाहेर न पडल्यास घरात पैसे कुठून येणार असा प्रश्न उपस्थित होणाऱ्या गरिब, होतकरु कुटुंबांना सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने देशातील ८० कोटी नागरिकांना दर महिन्याला प्रती व्यक्ती २७ किलो रुपयांचे

1.0K
17
Watch Live TV