Prime Marathi

5 years ago
image
आशिया क्रिकेट चषकात भारतीय संघ विजयी, मुंबईच्या अथर्वचा विजयात महत्वाचा वाटा

कोलंबो येथे नुकत्याच झालेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत भारताच्या १९ वर्षांखालील संघाने बांगलादेश विरोधातील सामन्यात बाजी मारली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आशियाई क्रिकेट चषक जिंकण्याची भारताची ही सातवी वेळ आहे. या विजयात मुंबईच्या अथर्व अंकोलेकर याचा अतिशय महत्वाचा वाटा ठरला, हे आवर्जून

169
Watch Live TV