Prime Marathi

5 years ago
image
धर्मामुळे नाही तर ‘या’ कारणामुळे पेटले होते आसाममध्ये आंदोलन

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आसाममध्ये आंदोलकांनी रौद्र रूप धारण केलं होतं. सिटिझनशिप ऍक्टला आंदोलकांनी कडाडून विरोध केला, सोबतच जाळपोळ आणि दंगली करून कायदा हाती घेतला. या अतिहिंसक आदोलनामध्ये २ लोकांचा मृत्यू झाल्याचीही वार्ता आहे. नवीन सिटिझनशिप ऍक्टला राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यानंतर

142
Watch Live TV