क्रिकेट मध्ये पंचाचा निर्णय खेळी बदलू शकतो मग तो निर्णय चुकीचा असो वा बरोबर, काल पंचांच्या हातून दोन निर्णय चुकीचे दिले गेले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि द्विशतकवीर मयांक अगरवाल यांच्याबाबत हे चुकीचे निर्णय दिले गेले. परिणामी शेवटी दोन वेळा पंचांना या चुकीच्या