आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. कोरोना संकटाच्या प्रादुर्भावामुळे अधिवेशन हे थोडक्यात आटोपले जाणार आहे. यावेळी अधिवेशन हे फक्त दोन दिवसांचे असणार आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन थोडक्यात आटोपून आता ६ महिन्यांनंतर पावसाळी अधिवेशन होत आहे.