सैन्यात भरती होणे ही मोठी सन्मानाची गोष्ट असते. बरेच तरुण सैन्यात जाण्यासाठी इच्छूक असतात. दरवर्षी कित्येक उमेदवार सैन्यभरतीचा अर्ज करतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नोकरी मिळणे अवघड झाले असतांना बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय सैन्य दलात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या