Prime Marathi

4 years ago
image
मुसळधार पावसामुळे केरळमध्ये भूस्खलन; बचावकार्य सुरू

गेल्या तीन दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच इडुक्की जिल्ह्यात राजमला परिसरात भूस्खलन झाल्याचे समोर आले आहे. सकाळच्या मीडिया न्यूजनुसार यात ५ जणांचा मृत्यू झाला असून ८० लोक अडकले आहेत. सुरक्षा दलाचे जवान तसेच

722
5
Watch Live TV