सुशांत सिंह प्रकरणाचा तपास चालू असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलले की आमच्या कुटुंबावर सुशांत सिंह प्रकरणावरून चिखलफेक करत आहेत. तरीही मी या प्रश्नी संयमानेच राहतोय. हे गलिच्छ राजकारण आहे असे ते बोलले. मात्र, त्यांच्या बोलण्यावर कंगना रौनावत ने टीका केली आहे.