Prime Marathi

4 years ago
image
कुणी रेल्वे घेता का रेल्वे! १५० रेल्वेगाड्या चालवणार खासगी कंपन्या , केंद्राचा निर्णय

रेल्वे क्षेत्रात अगदी सुरवातीपासून असलेली सरकारची एकहाती मालकी सरकार संपवण्याच्या प्रयत्नात आहे, रेल्वे मंत्रालयाने देशभरात १५० रेल्वेगाड्या खासगी कंपन्यांना चालवण्याचे कंत्राट देण्यासाठी जाहिरात दिली आहे.

रेल्वे मंत्रालयाने ट्विट करून सांगितले की, “खासगीकरणाच्या माध्यमातून

620
9
Watch Live TV