Prime Marathi

4 years ago
image
भारत-चीन संबंध पेटले, भारताचे 20 जवान शहीद तर चिनी सैनिकांना सुद्धा धाडले यमसदनी

भारत-चीन संबंधांमध्ये बऱ्यापैकी कटुता आली असून चिनी ड्रॅगन गेल्या काही दिवसांपासून फुत्कार मारत आहे. काल लडाख मधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीमध्ये भारताचे कमीत कमी २० जवान शाहिद झाले असून, चीनचे ४० च्या वर सैनिक गंभीर जखमी आणि मारल्या गेले असल्याचे वृत्त ANI या वृत्त संस्थेने दिले आहे.

1.1K
18
Watch Live TV