जवळपास १५० वर्ष राज्य करून गेलेले इंग्रज जाताना आपल्या भारताला बऱ्याच मौल्यवान गोष्टी व तंत्रज्ञानाची भेट देऊन गेले. यातील एक मौल्यवान भेट म्हणजे प्रवासाचे व दळणवळणाचे एक उत्तम साधन असणारी रेल्वे! आज सुमारे ७५ लक्ष प्रवाश्यांचे रोजचे दळणवळणाचे साधन असणारी, मुंबईची रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाणारी