Prime Marathi

4 years ago
image
आंध्रप्रदेश मध्ये गॅस कंपनीतून विषारी वायूच्या गळतीमुळे ८ जणांचा मृत्यू, अनेक जण बाधित

आंध्रप्रदेश मधील विशाखापट्टणम मध्ये एका गॅस कंपनी मधून आज पहाटे ३ वाजता अचानक वायू गळती झाली आणि त्यामुळे शेकडो लोकांना दवाखान्यांमध्ये उपचारासाठी न्यावे लागले. गळती झालेला विषारी वायु हा एवढा परिणामकारक आहे की याच्या संपर्कात येताच १० मिनिटांमध्ये कुठल्याही प्राण्याचा मृत्यू होतो.

सदर

1.0K
3
Watch Live TV