Prime Marathi

4 years ago
image
घरी परत जाणाऱ्या सर्व मजुरांचा खर्च करणार, काँग्रेसची मोठी घोषणा

कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात नेण्यासाठी भारतीय रेल्वे भाडं आकारणार आहे. तोच मुद्दा आता सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील संघर्षाचे नवे कारण सुद्धा बनला आहे.

705
6
Watch Live TV