देशात लागू असलेला लॉकडाउन आपण ३ मेपर्यंत वाढवत असल्याची मोठी घोषणा देशाचे पंतप्रधान मोदींनी केली आहे. राज्य सरकारांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी अतिशय उत्तम काम केलं आहे. प्रत्येकानं जबाबदारी ओळखून योगदान दिलं आहे. मात्र तरीसुद्धा कोरोना पसरतोचं आहे. कमीत कमी नुकसान व्हावं, लोकांच्या अडचणी कशा