“कोरोनाशी लढा हा तर आपण देणारच आहोय, पण त्यानंतरच जो येणारा काळ आहे हा आर्थिकदृष्टीने अत्यंत कठीण राहणार आहे. येणारे जे काही दिवस आहेत ते अत्यन्त काटकसरीने काढावे लागतील, बचत करावी लागेल, विकासदर दोन टक्क्यांपर्यंत येईल! असे सांगितले जात आहे. तेव्हा त्यावर कशी मात करायची याचा विचार आत्तापासून