भारताला २००७ मधील T-20 विश्वचषक जिंकून देणारा गोलंदाज जोगिंदर शर्मा आज रस्त्यावर उतरला, लॉकडाउन नंतर मोकाट फिरणाऱ्या लोकांना तो चांगलाच चोप देत आहे.
काल पंतप्रधान मोदी यांनी २१ दिवस पूर्णपणे लॉकडाउन केले असल्याचे सांगितले आणि सर्व नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन केले. पण तरीसुद्धा काही नागरिक