नुकताच प्रदर्शित झालेला अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा ऐतिहासिकपट सध्या देशभरात चांगलाच गाजला आहे. सिनेमाने चांगलीच कमाई केली असून रसिकांनीही या सिनेमाला भरभरून दाद दिली आहे. एकीकडे ही बाब देशात महाराष्ट्राची मान उंचावते तर दुसरीकडे या सिनेमातील काही प्रसंगाला निवडणूक