Prime Marathi

4 years ago
image
या राज्यात काँग्रेसने सुरू केली ‘इंदिरा रसोई योजना’, मिळणार ८ रुपयांत जेवण.

महाराष्ट्रात जसे महाविकास आघाडीने शिवभोजन योजना सुरु केली आहे. तशीच आता राजस्थान सरकारने नवीन योजना आणली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यातील कोणाताही व्यक्ती भुकेला राहू नये यासाठी २० ऑगस्टपासून राजस्थानात इंदिरा रसोई योजना सुरु करण्यात येत आहे.

या थाळीची

624
23
Watch Live TV