भारतातील कोरोना लसीच्या उत्पादनावर सोमवारी तज्ज्ञांची बैठक झाली. तसेच ही लस सर्वप्रथम कोणाला देण्यात येणार यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
कोरोना झाल्यावर तो व्यक्ती च्या शरीरात अँटिबॉडी तयार करतो त्यामुळे अद्याप ज्या व्यक्तींना कोरोना च संसर्ग झालेला नाही त्यांचा विचार