भारत – चीन तणाव फारसा कमी झालेला नसून त्यातच लडाख जवळच्या चीन सीमेवर असलेला तणाव वाढत चालला आहे. लष्करी पातळीवर चर्चा होऊनही चिनी सैनिक मागे हटण्यास तयार नाहीये हे लक्षात येताच भारतानेही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा निर्णय घेतला असून त्या दिशेने योग्य ती तयारीही चालू केलीये.
या