नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली हे मागील महिन्यापासून चर्चेत आहेत, भारतासोबत सीमाभागातील काळापाणी आणि लिपुलेख या भारतातील भागांवर नेपाळची मालकी असल्याचे त्यांनी सांगितले होते, यावेळी मात्र त्यांनी हद्द पार केली , “भारतातील कोट्यवधी जनतेचे श्रद्धास्थान म्हणजे भगवान राम हे अयोध्येत