देशातील विद्यापीठ व महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाची परीक्षा काहिकेल्या होणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले आहे. अंतिम वर्ष अथवा सत्राच्या परीक्षेवरून केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावर राज्य सरकारकडून काय निर्णय घेण्यात येणार, याकडे लाखो