कोरोना व्हायरस मूळे फक्त भारतच नाही तर जगभरातील २०० पेक्षा जास्त देश संकटात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि त्यांनतर टप्या टप्याने वाढवण्यात आला. सध्या देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. देशात रोज सात हजार पेक्षा जास्ती नवीन रुग्ण