Prime Marathi

4 years ago
image
“उत्तर प्रदेशातील लोकांना यापुढे महाराष्ट्रात यायचे असेल तर आमच्या परवानगी शिवाय येऊ देणार नाही..” : राज ठाकरे

उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ” यापुढे जर कुठल्याही राज्याला उत्तर प्रदेश मधील कामगार लागल्यास आमची परवानगी घ्यावी लागेल” असे म्हटले होते. योगीजींच्या या भूमिकेने मनसे प्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले आहेत त्यांनी सोशल मीडिया वर पोस्ट करत योगीजींवर आक्रमन केले आहे.

राज

617
10
Watch Live TV