भारतात जिथे सर्वात जास्त भाविक भक्त दर्शनाला जातात ते ठिकाण म्हणजे तिरुपती बालाजी! दरवर्षी लाखो लोक इथे येऊन दर्शन करून जातात. भारतातील इतर मंदिरांच्या तुलनेत इथे सर्वात जास्त भाविक भक्तच नाही तर सर्वात जास्त चमत्कारिक आणि रहस्यमयी गोष्टीदेखील पाहायला मिळतात. तिरुपती बालाजी मंदिरासंदर्भात अशी