Prime Marathi

4 years ago
image
या कल्पनेमुळे धीरुभाई अंबानी झाले जगातले एक यशस्वी बिझनेसमन...

 

रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना धीरूभाई अंबानी यांनी केली. सन २००२ मध्ये स्ट्रोकमुळे त्यांचे निधन झाले. मात्र जाण्याआधी त्यांनी एवढं मोठं वैभव व नाव मिळवलं की त्यामुळे आजही जगभरात धीरूभाई अंबानींचं कौतुकाने नाव घेतल्या जातं. एक वेळ होती जेव्हा त्यांच्याकडे काहीही नव्हतं. अगदी शून्यातून

1.0K
13
Watch Live TV